tag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post8683393539494979622..comments2022-04-09T14:19:31.966-07:00Comments on **शतपावली**: कोंबडा आरवला आता उजाडलं तर ठीक नाहीतर.....शांतीसुधा (Shantisudha)http://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comBlogger14125tag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-59657919080630268682011-04-12T20:53:02.587-07:002011-04-12T20:53:02.587-07:00kahi aaso je hot aahe chan aahe rajkarni lokan sam...kahi aaso je hot aahe chan aahe rajkarni lokan samjel tari lok roadwar utartil kahipan hou shakteAtulhttps://www.blogger.com/profile/08673118388646222908noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-84618726906076772822011-04-11T22:30:56.771-07:002011-04-11T22:30:56.771-07:00प्रज्ञा शतपावलीवर स्वागत. विनायकराव आणि प्रज्ञा प्...प्रज्ञा शतपावलीवर स्वागत. विनायकराव आणि प्रज्ञा प्रतिक्रीयेबद्धल धन्यवाद. लोकांना हा डाव कसा समजत नाहीये ह्याचं आश्चर्यच आहे! सगळे त्या शेळ्या मेंढ्यांसारखे अण्णा अण्णा करत फिरताहेत.शांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-2397646702906767202011-04-11T21:40:20.003-07:002011-04-11T21:40:20.003-07:00काँग्रेसचा डाव हे मत माझंही आहे... पण भ्रष्टाचाराव...काँग्रेसचा डाव हे मत माझंही आहे... पण भ्रष्टाचाराविरुध्द आवाज उठवल्याच फायदा भाजप ला मिळू नये म्हणून...Pradnyahttps://www.blogger.com/profile/14464780761934924576noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-10155005233220643712011-04-11T05:52:26.056-07:002011-04-11T05:52:26.056-07:00आंदोलन खूप दिवस चालेल, उपोषण काही इतक्या लवकर मागे...आंदोलन खूप दिवस चालेल, उपोषण काही इतक्या लवकर मागे घेतलं जाणार नाही असा एकूण पार्श्वभूमीमुळे सामान्य माणसांचा समज झालेला दिसला, दोन्ही बाजूंचे आग्रह लक्षात घेता- आणि अचानक झाल्यासारख्या आंदोलनकर्त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या? (आयपीएलने वेग पकडण्याच्या बरोब्बर आधी?)विनायक पंडितhttps://www.blogger.com/profile/16574152942273801942noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-57664751376337842102011-04-09T21:37:46.935-07:002011-04-09T21:37:46.935-07:00अगदी खरंय. मला तर आठवतंय अण्णा हजारे उपोषणाची बाहु...अगदी खरंय. मला तर आठवतंय अण्णा हजारे उपोषणाची बाहुली म्हणुन अवतरतात. नंतर ज्यासाठी उपोषण केलं त्याचं नक्की काय होतं ते त्यांच्या गावीही नसतं. गेल्या वर्षीच तळेगावचे आर टी आय कार्यकर्ते श्री शेट्टी यांचा खून झाला. त्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या गुंड लोकांचा हात होता. अण्णा हजारे त्यावेळी नक्की कुठे होते? त्यानंतर श्री शेट्टी यांच्याच एका सहकार्यावर प्राणघातक हल्ला झाला त्यातून नशिबाने तो वाचला पणशांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-4178524263072860872011-04-09T13:50:21.490-07:002011-04-09T13:50:21.490-07:00अपर्णा, मी तुझ्या मताशी पूर्ण सहमत आहे, ज्यांनी अण...अपर्णा, मी तुझ्या मताशी पूर्ण सहमत आहे, ज्यांनी अण्णांना ओळ्खले नाही ते काहीही म्हणोत. खरेतर अण्णा या आन्दोलनाचे मुखवटा होते, मेंदु वेगळाच होता. <br /><br />अण्णांनी आर.टी.आय. कायदा आणला (हाही एक गोड गैर्समज) त्या आर.टी.आय. कार्यकर्त्यावर (महाराष्ट्रात सगळ्यात जास्त) हल्ले झाले, त्यातल्या किती कार्यकर्त्याच्या मागे अण्णा उभे राहिले? त्यातल्या कित्येकांचे मारेकरी सापडलेले नाहीत. आर.टी.आय. मुळे runuzunuhttps://www.blogger.com/profile/16936167949424495488noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-20293499397148697812011-04-09T06:41:15.061-07:002011-04-09T06:41:15.061-07:00रामदेवबाबा दुधखुळे नक्कीच नाहीत. त्यांना भ्रष्टाचा...रामदेवबाबा दुधखुळे नक्कीच नाहीत. त्यांना भ्रष्टाचार निर्मूलन खरंच करायचंय म्हणून तर त्यांनी अण्णा हजारेंना पाठींबा दिलाय. <br />माझं म्हणणं उलट होतं जेव्हा रामदेवबाबांनी भ्रष्टाचाराविरूद्ध एल्गार पुकारला तेव्हा अण्णा कुठे होते? रामदेवबाबांनी उपोषण केलं नाही पण त्यांनी विविध राज्यांत जाऊन रॅलीज काढल्या. उपोषणाला तुम्ही अतिशय ऑरगनाइझ्ड म्हणता आणि रॅली काढणं म्हणजे नियोजन नाही? <br />आर टी ओ शांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-8111196732544858062011-04-09T06:27:41.692-07:002011-04-09T06:27:41.692-07:00अपर्णा मला तुझे काही मुद्दे अजिबात म्हणजे अजिबात प...अपर्णा मला तुझे काही मुद्दे अजिबात म्हणजे अजिबात पटले नाही. एक म्हणजे रामदेवबाबा इतके दुधखुळे आहेत का की त्यांना हा कॉंग्रेसचा बनाव आहे हे समजू नये? तसे असते तर त्यांनी अण्णा हजारेंना पाठींबा दिलाच नसता. रामदेवबाबा खूप दिवसापासून लोकामध्ये ...भ्रष्टाचाराच्या असंतोषाबद्दल ठिणगी फुलवत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून आज इतके सगळे लोक अण्णांच्या पाठीमागे उभे राहिले आहेत असे नाही का तुला वाटत? अण्णा Narayani Barvehttps://www.blogger.com/profile/09644443764639858735noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-59170053368458740102011-04-09T06:25:48.300-07:002011-04-09T06:25:48.300-07:00१. लोक विवाकानंदांचं तत्त्वज्ञान आत्मसात करून आध्य...१. लोक विवाकानंदांचं तत्त्वज्ञान आत्मसात करून आध्यात्मिक बनत नाहीत हा विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानाचा दोष नाही असं मी म्हणाले होते. <br />२. अण्णा हजारेंच्या उपोषणामुळे सरकार मागे हटते आहे. त्यांचे ऐकते आहे असे जे चित्र निर्माण केले जात आहे ती एक मोठी धुळफेक आहे. त्यामुळे त्याअनुषंगाने अण्णांचे उपोषण आणि भ्रष्टाचार निर्मूलन किंवा राजकारणी सुधार याचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाहीये. इतकंच माझं शांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-65467638311444893992011-04-09T06:10:07.019-07:002011-04-09T06:10:07.019-07:00great Philosophy by THANTHANPAL i am strongly Agre...great Philosophy by THANTHANPAL i am strongly Agree with you...!!dnyaneshrauthttps://www.blogger.com/profile/14298884793810292829noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-92040270623240418542011-04-09T04:10:05.326-07:002011-04-09T04:10:05.326-07:00आण्णा हजारे यांनी माहितीचा अधिकार आणला म्हणूनच आज ...आण्णा हजारे यांनी माहितीचा अधिकार आणला म्हणूनच आज हे प्रचंड घोटाळे उघडकीस आलेत हे मान्य करावेच लेगेल. आज आण्णा यशस्वी झालेत . RTI कायदा आला पण उघड झालेल्या घोटाळ्यावर दंड शिक्षा करणारी यंत्रणा आता लोकपाल विधायाका मुळे निर्माण होईल. विवेकानंद यांचे तत्वज्ञान न रुजण्यास जसे विवेकानंद यांना दोष देता येत नही तसाच भ्रष्ट्राचार नष्ट झाला नही म्हणुन आण्णा दोष देता येणार नही. या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या THANTHANPALhttps://www.blogger.com/profile/17645848862335623798noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-57424600622021309082011-04-08T20:17:19.145-07:002011-04-08T20:17:19.145-07:00स्वामी विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानात ताकद आहे फक्त...स्वामी विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानात ताकद आहे फक्त लोकांनी ते त्या धारणेनं वाचलं पाहीजे. आध्यात्मिक प्रगती आणि भ्रष्टाचार निर्मूलन या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. अण्णा हजारेंनी भ्रष्टाचार विरोधी आंदोलन चालू करणे आणि स्वामी विवेकानंदांचं तत्त्वज्ञान यांची तुलनाच होऊ शकत नाही. आज लोक जे इतका जल्लोष करत आहेत अण्णा हजारेंमुळे विजय झाला इ. इ. काही विजय वगैरे नाही. नेहमीप्रमाणेच जनतेला मूर्ख बनवलंय शांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-53714396202037463392011-04-08T12:50:18.257-07:002011-04-08T12:50:18.257-07:00>> आणि जर त्यांच्यात खरंच इतकी ताकद असती तर ...>> आणि जर त्यांच्यात खरंच इतकी ताकद असती तर महाराष्ट्रात एकही भ्रष्टाचाराचं प्रकरण होता कामा नये. <br />स्वामी विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानात खरंच एवढी ताकद होती तर भारतात (वा जगात) सगळ्यांची आध्यात्मिक प्रगती झाली पाहिजे होती - या धर्तीचं वाक्य झालं वरचं.Onkar Bhardwajhttps://www.blogger.com/profile/03930910725612037122noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-83811826341901992362011-04-08T12:47:41.988-07:002011-04-08T12:47:41.988-07:00रामदेवबाबांच्या वेळीस अण्णांनी प्रतिक्रिया नाही दि...रामदेवबाबांच्या वेळीस अण्णांनी प्रतिक्रिया नाही दिली हे लॉजिक पटलं नाही. देशात हजार वाईट गोष्टी चालू आहेत. किती गोष्टींवर प्रतिक्रिया देणार एका वेळी? त्यातच सगळा वेळ जाईल. त्यापेक्षा हाती घेतलेल्या गोष्टी संपवून योग्य वेळी प्लॅनिंग करून कृती करणे बरे. अण्णांनी तेच केलं असावं.Onkar Bhardwajhttps://www.blogger.com/profile/03930910725612037122noreply@blogger.com