tag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post7112784483042040052..comments2022-04-09T14:19:31.966-07:00Comments on **शतपावली**: भारतरत्न पुरस्काराचे महाभारत!शांतीसुधा (Shantisudha)http://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-7004168389120113452011-12-21T11:29:55.838-08:002011-12-21T11:29:55.838-08:00आज क्रिकेटमधे जितका पैसा... आहे जर तितका पैसा क्रि...आज क्रिकेटमधे जितका पैसा... आहे जर तितका पैसा क्रिकेटमधे नसता तर सचिन तेंडूलकर झाला असता का? म्हणजे त्याच्या आई-वडिलांनी त्याला स्वत:च्या पदरचे पैसे खर्च करून सुरूवातीलाच प्रशिक्षणास पाठवीले असते का? चाहत्यांचं प्रेम बघून विक्रम करणार्यांना अजून स्फूर्ती मिळते. जर क्रिकेट मधे इतका पैसा नसता तर आज क्रिकेट इतका लोकप्रिय खेळ असता का? ध्यानचंदच्याकाळात कोणत्याच खेळाडूंना खेळ खेळण्यासाठी पैसा मिळत शांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-69185740525700987252011-12-21T10:05:08.346-08:002011-12-21T10:05:08.346-08:00सचिन तेंडुलकरला इतक्यात भारतरत्न पुरस्कार देऊ नये ...सचिन तेंडुलकरला इतक्यात भारतरत्न पुरस्कार देऊ नये ह्या मुद्याशी मीही सहमत आहे. पण बहुधा सचिनने १०० वी सेंच्युरी झळकावली की त्याला भारतरत्न जाहीर केले जाईल. आणि नाहीते वाद नको म्हणून सचिनसोबत ध्यानचंद यांनाही हा पुरस्कार मिळेल अशी शक्यता आहे. <br />केवळ संवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराचा वापर केला जाईल असेच दिसते.Onkar Dankehttps://www.blogger.com/profile/06124761175220859109noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-72666170181736307632011-12-21T08:48:49.015-08:002011-12-21T08:48:49.015-08:00अतिवास, अगदी खरंय. मलाही हेच वाटतं की हे नागरी पुर...अतिवास, अगदी खरंय. मलाही हेच वाटतं की हे नागरी पुरस्कार वगैरे बंदच करावेत. पण ह्यांचं राजकारण करण्यासाठी आणि भ्रष्टाचार करण्यासाठीची आणखी एक पेढी कमी होईल. आता लोकपालच्या निमीत्ताने त्या पेढीत एकाने वाढ झालेली आहेच.शांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-87988865117986680552011-12-21T07:37:40.937-08:002011-12-21T07:37:40.937-08:00या प्रकारच्या पुरस्कारांना काही अर्थ राहिला नाही -...या प्रकारच्या पुरस्कारांना काही अर्थ राहिला नाही - राजकीय सोयीव्यातिरिक्त - म्हणून ते आता बंदच केले पाहिजेत. पण तरीही त्यावर चर्चा होत राहते!aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.com