tag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post4789843808883896093..comments2022-04-09T14:19:31.966-07:00Comments on **शतपावली**: गोंद्या गेला रे गेला.......शांतीसुधा (Shantisudha)http://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comBlogger7125tag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-62701400229857271102012-08-11T03:21:58.943-07:002012-08-11T03:21:58.943-07:00इतरांनी रचलेल्या मनोऱ्यांवर कोणीतरी भलताच चढून लोण...इतरांनी रचलेल्या मनोऱ्यांवर कोणीतरी भलताच चढून लोणी खातो. इथे वास्तव जरा वेगळं आहे. लोणी खाणारा वर दोरीला धरून ठेवून लोणी खातच राहातो, खालचे बिचारे गोविंदा कोसळून पडतात. पण लोणी खाणारे बोके वरचे वर अलगद स्वतःचा बचाव करतात. असा आधुनिक गोपाळकाला आहे. जय हो..!<br /><br />खूप नेमका लेख आहे ताई! आवडला!hemanthttps://www.blogger.com/profile/00351529339772350363noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-65259983456408544352010-09-19T08:30:35.850-07:002010-09-19T08:30:35.850-07:00गरिबाच्या जिवाची किंमत नाही... इतकंच अजुन काय...गरिबाच्या जिवाची किंमत नाही... इतकंच अजुन काय...आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-87553413992628724892010-09-13T07:29:56.173-07:002010-09-13T07:29:56.173-07:00शांतीसुधाजी,
आपल्या लेखाच्या शिर्षका मध्येच सारे स...शांतीसुधाजी,<br />आपल्या लेखाच्या शिर्षका मध्येच सारे सार दडले आहे.उत्कृष्ट विचाराचा उत्कृष्ट लेख.धन्यवाद.mynachttps://www.blogger.com/profile/01555843740218825295noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-74024435456682358002010-09-09T01:25:32.052-07:002010-09-09T01:25:32.052-07:00ताई,
ही खूप मोठी शोकांतिका आहे! आपल्या देशात माणसा...ताई,<br />ही खूप मोठी शोकांतिका आहे! आपल्या देशात माणसाच्या स्पेशली गरीब माणसाच्या जीवाला किंमतच राहिलेली नाही आहे! हेच कटू सत्य आहे!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-86242594881125080732010-09-08T19:46:01.192-07:002010-09-08T19:46:01.192-07:00नेमके वर्मावर बोट ठेवलेस तू अपर्णा ! हे असंच घडत आ...नेमके वर्मावर बोट ठेवलेस तू अपर्णा ! हे असंच घडत आलंय,घडतंय आणि पुढेही घडणार आहे....जरी थोडं फार बिघडत असलं तरी...मराठीत म्हण आहे ना एक..हुज फादर्स व्हॉट गोज....त्याप्रमाणे हे चक्र चालूच राहणार...ह्यातून ना गोविंदा मंडळं धडा घेणार ना राजकीय पक्ष. :(प्रमोद देवhttps://www.blogger.com/profile/08399076779700780723noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-85165439899293221402010-09-08T19:38:07.059-07:002010-09-08T19:38:07.059-07:00हो ना. मला तर एक आश्चर्य वाटतं की ह्या राजकारण्यां...हो ना. मला तर एक आश्चर्य वाटतं की ह्या राजकारण्यांना........तथाकथित मानवी हक्क संघटनांना याचं काहीच वाटत नाही. गरीबी फार वाईट असते. त्याचप्रमाणे कमी वेळात, कमी श्रमात जास्त पौसे मिळवण्याची लालसाही चांगली नाही. कलीयुग आहे हेच खरं. वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की हे सगळं श्रीकृष्णाच्या नावाने चालू आहे.शांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-36085762094530947872010-09-08T11:53:14.875-07:002010-09-08T11:53:14.875-07:00खरच ग विकृत मनोवृत्तीचच दर्शन घडते आहे हयातुन...त्...खरच ग विकृत मनोवृत्तीचच दर्शन घडते आहे हयातुन...त्याला राजकारणाची झालरही आहे ...आणि दरवर्षी बळी पडत आहेत असंख्य गोविंदा...आणि आपण हयाकडे फ़क्त मनोरंजन म्ह्णुन पाहतो. :( हयात लवकरच फ़ेरबदल झाले पाहिजेत..त्यादिवशी वर्तमानपत्रात जखमींचे आकडे पाहुन मलाही कसतरीच वाटल होत...खरच हा सण अश्या पदधतीने नकोच..करायचाच असेल तर योग्य सुविधांसह..Anonymousnoreply@blogger.com