tag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post430000610490679068..comments2022-04-09T14:19:31.966-07:00Comments on **शतपावली**: पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा!!शांतीसुधा (Shantisudha)http://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-76359208824487814962010-06-25T07:45:11.562-07:002010-06-25T07:45:11.562-07:00विभि, अजुनतरी कोणी सूर्याजी पिसाळ (म्हणजे शत्रुराष...विभि, अजुनतरी कोणी सूर्याजी पिसाळ (म्हणजे शत्रुराष्ट्रांशी फितुरी करणारा) भाजपात निघालेला नाही. खरंतर नरेंद्रभाई मोदींची क्षमता आहे पंतप्रधान होण्याची. मला नक्कीच खात्री आहे की ते पंतप्रधान झाले तर आपल्या देशातील जनता सुरक्षीत राहील.....अगदी मुस्लीम आणि इतर अल्पसंख्य सुध्दा आनंदाने राहू शकतील. देश नक्कीच प्रगती पथावर जाईल.शांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-34167753071906004892010-06-25T07:42:06.683-07:002010-06-25T07:42:06.683-07:00खरं आहे रानडे काका तुमचं. भाजपा मध्ये अजुनतरी राष्...खरं आहे रानडे काका तुमचं. भाजपा मध्ये अजुनतरी राष्ट्रनिष्ठा आहे. इतरांकडे फक्त स्वनिष्ठा आणि घराणे निष्ठा आहे (ती सुध्दा स्वनिष्ठेला तारत असेल तरच). त्यामुळेच स्वत: सत्तेवर येण्यासाठी हे लोक अल्पसंख्य, मागास वर्गीय, राखीव जागा या कल्पनांचा आधार घेतात. <br />चूक आपलीच आहे. आपल्याकडे एक म्हण आहे "यथा राजा तथा प्रजा" पण मी म्हणते की खरं तर उलटं आहे "प्रजेला साजेसे असे राज्यकर्ते शांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-4046079403284956752010-06-24T11:00:23.356-07:002010-06-24T11:00:23.356-07:00भाजपला मी फार पूर्वीपासून 'आपला' पक्ष मानत...भाजपला मी फार पूर्वीपासून 'आपला' पक्ष मानतो...<br />त्यांनीही फार घोळ घातले...बाहेरच्यांना आत घेतलं, आतल्यांना बाहेर काढलं..अगदी कॉन्ग्रेसलाही लाजवतील असले घोटाळे केले..<br />पण त्यांचा आत्मा आजही निष्ठा हाच आहे...सच्ची निष्ठा,मग भले ती फार थोड्या लोकांची का असेना..म्हणूनच सगळा मिडीया विरुद्ध असतानाही हा पक्ष तग धरून आहे...<br />बाकी..आपल्या घरात कोणी गुन्हेगार निपजला, म्हणून आपण घर सोडत THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-13171310493791826542010-06-23T11:29:14.692-07:002010-06-23T11:29:14.692-07:00जसे हाडाचा मॅनेजर असावा लागतो तसेच राज्य करणे तितक...जसे हाडाचा मॅनेजर असावा लागतो तसेच राज्य करणे तितकेच उपजत असावे लागते. पण राज्य करण्याला राजकारण हा सोयीस्कर शब्द रुळवला गेला. मुत्सद्दी धुर्त चालबाजीला राजकारण म्हटले गेले व आजही म्हणतात. <br /><br />लोकशाही हा पुस्तकी घोळ आहे. प्रत्त्यक्षात त्यातून कधी चांगले घडण्याची अपेक्षा करणे चुकिचे आहे. शेवटी ह्या भेसळ समाजातूनच नेते जमेल त्या मार्गाने पुढारी होत आहेत. भाजपचे बरेच नेते सामान्य घरातून Anonymoushttps://www.blogger.com/profile/11239619322973062003noreply@blogger.com