tag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post3802795251994175282..comments2022-04-09T14:19:31.966-07:00Comments on **शतपावली**: २-जी स्पेक्ट्रम आणि २६/११ एक कनेक्शन!!शांतीसुधा (Shantisudha)http://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-70852741666823512582011-01-03T06:01:46.596-08:002011-01-03T06:01:46.596-08:00एका वेगळ्या दृष्टिकोनातुन लिहिलेला आपला लेख नक्कीच...एका वेगळ्या दृष्टिकोनातुन लिहिलेला आपला लेख नक्कीच विचार करण्यास प्रवृत्त करतो...अजुन एक शक्यता ती अशी कि २जी घोटाळ्यातील बर्या पैकी रक्कम एलटिटिईला पुनरुज्जिवित करण्यास देखिल वापरली गेली असावी अशी शंका घेण्यास नक्कीच वाव आहे...इतक्या मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार बघता हे किती सोकावलेत आणि निर्ढावलेत ते लक्षात येते.अनामिका!!https://www.blogger.com/profile/08110845543061331947noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-23647552583058311932010-12-15T00:36:07.238-08:002010-12-15T00:36:07.238-08:00खरंतर कुणाचा या प्रकाराशी कितपत संबंध आहे हे काहीच...खरंतर कुणाचा या प्रकाराशी कितपत संबंध आहे हे काहीच स्पष्ट नाही आहे. फक्त राजांना टारगेट करून (म्हणजे जो सापडला तो चोर) या न्यायाने आपण असंही म्हणू शकत नाही आहोत की बाकी कुणीच यात गुंतलेलं नाही. इतकेच जर इतर राजकारणी स्वच्छ असतील आणि फक्त राजकारणीच नाहीत तर इतर उद्योगपती (टाटांसकट) गुंतलेले नसतील (म्हणजे भ्रष्ट राजकारणी आणि उद्योगपती यांचं साटंलोटं बाहेर येणार नसेल) तर कॉंग्रेस येवढ्या मोठ्या शांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-62676366048049533942010-12-14T22:52:38.154-08:002010-12-14T22:52:38.154-08:00महेंद्रजी च्या मताशी मी सहमत आहे ....महेंद्रजी च्या मताशी मी सहमत आहे ....विनोदकुमार शिरसाठhttps://www.blogger.com/profile/01593730786340663876noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-3161374511938185012010-12-14T21:29:22.404-08:002010-12-14T21:29:22.404-08:00टाटांचा या प्रकाराशी कितपत संबंध आहे हे तर लक्षात ...टाटांचा या प्रकाराशी कितपत संबंध आहे हे तर लक्षात येत नाही. पण टाटा कंपनी कधीही कुठेच लाच देऊन काम करून घेणे यात विश्वास ठेवत नाही. कामगारांच्या फायद्याचया पुढे किंवा सुरक्षितते पुढे टाटा कधीच कॉम्प्रोमाइझ करीत नाहीत. ममता बॅनर्जीच्या माणसांनी एका इंजिनिअरला सिंगूरला मारहाण केल्याबरोबर एका क्षणात तिथला कारखाना बंद करून गुजराथला हलवण्याचे निर्णय ( फायनान्शिअल लॉस ची पर्वा न करता) फक्त टाटाच घेऊ Anonymousnoreply@blogger.com