tag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post3154418028646113509..comments2022-04-09T14:19:31.966-07:00Comments on **शतपावली**: माझ्या अमेरिकेतील भगीनी आणि बंधुंनो..........शांतीसुधा (Shantisudha)http://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comBlogger19125tag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-81596429952910514372010-09-19T08:25:36.890-07:002010-09-19T08:25:36.890-07:00पोस्ट प्रचंड भावली... शेवटचा परिच्छेद जास्त हे सां...पोस्ट प्रचंड भावली... शेवटचा परिच्छेद जास्त हे सांगणे न लगेआनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-36931045572361302202010-09-12T10:57:10.412-07:002010-09-12T10:57:10.412-07:00स्वामी विवेकानंदांबद्दल कोणाला काय काय वाटते आणि क...स्वामी विवेकानंदांबद्दल कोणाला काय काय वाटते आणि कोणाला काय वाटेल या कराल काळात त्याचा विचारही करणेही कठीण आहे. स्वामी विवेकानंदांचे विचार अतिरंजीत अशी प्रतिक्रिया येणे हे त्याचेच उदाहरण आहे असे वाटते. स्वामी विवेकानंद म्हणाले होते ” एक दिवस आपण सर्व मरणार आहेत. चिरकाल असे कोणीच टीकणार नाही. तेव्हा, उठा, जागे व्हा. निष्कपट व्हा. माणसाची दुर्दम्य इच्छाशक्ती वाढली पाहिजे आणि आदर्श असे चरित्र घडलेप्रा.डॉ.दिलीप बिरुटेhttps://www.blogger.com/profile/02605905144944258669noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-21618514415713464012010-09-12T10:50:52.804-07:002010-09-12T10:50:52.804-07:00सुंदर पोस्ट...मलाही तो शेवटचा भागच जास्त भावला..मी...सुंदर पोस्ट...मलाही तो शेवटचा भागच जास्त भावला..मी ही दुसरया प्रकारातलाच भरारया घेउन पडणारा.... :)<br />बाकी त्या दोन मुद्द्यांबाबत देवकाकाच स्पष्टीकरण वाचल तर तेही पटते आणि तुझ स्पष्टीकरण वाचल कि ते ही पटते...पण देवकाकांनी "ते इतरांहूनही फारसे वेगळे नाहीत." असे म्हटले आहे.त्याला मी अजिबात सहमत नाही.इतरांसारखेच असुनही ते इतराहुन वेगळे होते हे त्यांच एकुण कर्तुत्वच आपल्याला सांगुन जाते.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-81282935154404798542010-09-12T01:27:41.309-07:002010-09-12T01:27:41.309-07:00देका, १) स्वामी विवेकानंदांनी त्या विधानात लग्न कर...देका, १) स्वामी विवेकानंदांनी त्या विधानात लग्न करू नका असं म्हंटलं नसून लग्न करण्याच्या फंदात पडतात याचं नवल वाटतं असं म्हंटलं आहे. २) माझे आणि विवेकान्ण्दांचे नातेवाईकांच्या बाबतीतले अनुभव सारखे असतीलच असे नाही पण मानवी प्रवृतीचं वाईट स्वरूप आम्हाला त्या अनुभवांतून दिसलं आहे. माझ्या सारखे अनेक आहेत. ३) त्यांची सगळी विधानं ही सामाजासाठी कार्य करण्यास आणि व्यक्तीची अध्यात्मिक उन्नती करून शांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-60045552028400726272010-09-11T23:28:58.973-07:002010-09-11T23:28:58.973-07:00अपर्णा तू जे काही म्हणालीस ते चूक आहे असे मुळीच ना...अपर्णा तू जे काही म्हणालीस ते चूक आहे असे मुळीच नाही...तेही बरोबर आहे...पण आधीच म्हटल्याप्रमाणे त्याला दुसरी बाजूही आहेच की.<br />मुळात लग्न व्यवस्था आहे म्हणून तर एक किमान नैतिकता लोक पाळतात..एरवी काय होऊ शकतें हे मी तुला सांगण्याची गरज नाहीये. नातेवाईक चांगले /वाईट असू शकतात...जसं सुदैव/दूर्दैव असतं तसंच ते चांगले नातेवाईक मिळणार की वाईट हेही ओघानंच आलं...मग एखाद्याचा किंवा काहींचा अगदी एकांगी प्रमोद देवhttps://www.blogger.com/profile/08399076779700780723noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-6373810433512993772010-09-11T21:42:06.351-07:002010-09-11T21:42:06.351-07:00>>>>ही दोन्ही विधाने अतिरंजित आहेत...अ...>>>>ही दोन्ही विधाने अतिरंजित आहेत...अगदी विवेकानंदांनी केलेली आहेत म्हणून काय झाले?<br /><br />लेखिकेने वरील सन्माननीय अनुदिनी लेखकाच्या मतांचा आदर करुन योग्य समाचार घ्यावा असे वाटते.<br /><br />-दिलीप बिरुटे<br />[श्रद्धाळू]प्रा.डॉ.दिलीप बिरुटेhttps://www.blogger.com/profile/02605905144944258669noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-63024894371490392462010-09-11T21:07:08.499-07:002010-09-11T21:07:08.499-07:00"सर्व दु:खांचे मूळ अज्ञान आहे" हे अतिशय ..."सर्व दु:खांचे मूळ अज्ञान आहे" हे अतिशय सत्य आहे. ते स्वामी विवेकानंदांनी केलंय म्हणून नाही तर आपण जर खरंच विचार केला तर ते सत्य आहे. उदा: एखाद्या विद्यार्थ्याला चांगले गुण मिळाले नाहीत किंवा एखादी गोष्ट माहीत नसल्यामुळे एखादी संधी हुकली तर तो दु:खी होतो. या दु:खाचं मूळ अज्ञानातच आहे. तसेच जेव्हा आपल्या जवळची व्यक्ती निवर्तते तेव्हा आपल्याला खूप दु:ख होते. काही जण तर इतके शोकसागरात शांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-44424073716681993952010-09-11T20:45:52.021-07:002010-09-11T20:45:52.021-07:00त्यात स्वामी विवेकानंदांनी अतिरंजित आणि भडक काही ल...त्यात स्वामी विवेकानंदांनी अतिरंजित आणि भडक काही लिहीलं आहे असं मला तरी वाटत नाही. काय चूक आणि अतिरंजीत आहे त्या वाक्यात? त्यांचं चरित्रं वाचलंत तर त्यांना आलेले नातेवाईकांचे अनुभव तसेच आहेत. त्यांनाच कशाला मला सुद्धा नातेवाईकांचे असेच अनुभव आलेले आहेत. मला अजुनही तसे अनुभव येत आहेत. नातेवाईक म्हणजे आपली प्रगती होत असएल तर त्यावर पहीले जळणारे असा माझा अनुभव आहे. मग त्यासाठी ते तुमच्या शांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-86271686403411935532010-09-11T20:27:16.125-07:002010-09-11T20:27:16.125-07:00१)>>>>जगातील सर्व दु:खांचे कारण म्हणजे...१)>>>>जगातील सर्व दु:खांचे कारण म्हणजे अज्ञान होय.<br />२)>>>>वस्तुत: नातेवाईक म्हणजे माणसाच्या प्रगतीच्या मार्गांतील भयंकर अडथळेच असतात. असे असून देखील लग्न करून लोक नवी नाती जोडण्याच्या फांदात पडतात याचे खरोखरच नवल वाटते....<br />ही दोन्ही विधाने अतिरंजित आहेत...अगदी विवेकानंदांनी केलेली आहेत म्हणून काय झाले?<br />१) आपल्यात म्हण आहे..अज्ञानातच खरा आनंद असतो..जे माहीत प्रमोद देवhttps://www.blogger.com/profile/08399076779700780723noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-42057752215215853992010-09-11T18:45:02.060-07:002010-09-11T18:45:02.060-07:00धन्यवाद प्रोफेटा, अरे बर्याच जणांना तोच परिच्छेद ...धन्यवाद प्रोफेटा, अरे बर्याच जणांना तोच परिच्छेद भावतोय. मला देखिल सगळ्यात जास्त तोच आवडला. खरं तर मी तो परिच्छेद अपूर्ण लिहीला होता आता पूर्ण लिहीतेच.शांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-2193642569043339562010-09-11T14:22:26.432-07:002010-09-11T14:22:26.432-07:00अलताई,
शेवटचा परिच्छेद प्रचंड भावला!
प्राचार्य शिव...अलताई,<br />शेवटचा परिच्छेद प्रचंड भावला!<br />प्राचार्य शिवाजीराव भोसल्यांचं विवेकानंदांवरचं व्याख्यान ऐकलं होतं एकदा आणि तेव्हापासून विवेकानंदांचा आणि प्राचार्यांचा भक्त झालो...<br />खूप आवडली ब्लॉगपोस्ट!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-69521248603736878772010-09-11T10:59:54.972-07:002010-09-11T10:59:54.972-07:00khub chaan sanwad sadhlakhub chaan sanwad sadhlaPavanhttps://www.blogger.com/profile/13308788733780226441noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-55838832062045665342010-09-11T10:33:36.246-07:002010-09-11T10:33:36.246-07:00yaa, WE THE PEOPLE !!!
he he he !yaa, WE THE PEOPLE !!! <br /><br />he he he !Deepak Parulekarhttps://www.blogger.com/profile/08806439405756946940noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-43778615867363067252010-09-11T10:27:13.775-07:002010-09-11T10:27:13.775-07:00मराठीत म्हण आहे ना. "ग्रेट पीपल थिंक अलाईक&qu...मराठीत म्हण आहे ना. "ग्रेट पीपल थिंक अलाईक". हे हे हे.शांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-6499528903939780752010-09-11T10:26:32.404-07:002010-09-11T10:26:32.404-07:00अरेच्चा, आपले विचार किती जुळतायत. मी पण अगदी हेच ल...अरेच्चा, आपले विचार किती जुळतायत. मी पण अगदी हेच लिहीणार होते....शेवटचं वाक्य वजा म्हणून. :-))शांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-37500820989787372982010-09-11T10:23:42.906-07:002010-09-11T10:23:42.906-07:00खरं सांगु तर,मी त्या दुसर्या प्रकारात मोडतो
फक...खरं सांगु तर,मी त्या दुसर्या प्रकारात मोडतो <br /><br /> फक्त,<br /><br />"परंतु आपण ज्यांना असाधारण प्रतिभाशाली म्हणतो अशा व्यक्ती ह्या लोकांमधूनच उद्भवतात हे मात्र सत्य आहे." हे वाक्य सोडुन <br /><br /><br />हे हे हे !!!Deepak Parulekarhttps://www.blogger.com/profile/08806439405756946940noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-91452892106081982932010-09-11T10:14:47.217-07:002010-09-11T10:14:47.217-07:00लेखन आवडले. काय काय आवडले ते खालीलप्रमाणे
१)सगळं...लेखन आवडले. काय काय आवडले ते खालीलप्रमाणे <br /><br />१)सगळं जगच विरोधाभासाने भरलेलं आहे. आता हेच बघा ना एखाद्या भिकारणीचं नाव लक्ष्मी तर एखाद्या चकण्या मुलीचं नाव सुनयना. <br />२)वस्तुत: नातेवाईक म्हणजे माणसाच्या प्रगतीच्या मार्गांतील भयंकर अडथळेच असतात. असे असून देखील लग्न करून लोक नवी नाती जोडण्याच्या फांदात पडतात याचे खरोखरच नवल वाटते.<br />३)आपण ज्यांना असाधारण प्रतिभाशाली म्हणतो अशा व्यक्तीप्रा.डॉ.दिलीप बिरुटेhttps://www.blogger.com/profile/10462794943737650528noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-86129628326242242082010-09-11T09:47:11.626-07:002010-09-11T09:47:11.626-07:00श्री दिपक परूळेकर,
शतपावलीवर स्वागत. प्रतिक्रीये ब...श्री दिपक परूळेकर,<br />शतपावलीवर स्वागत. प्रतिक्रीये बद्धल धन्यवाद. मलाही शेवटचा मुद्दाच अधिक परिणामकारक आणि महत्त्वाचा वाटतो. खरंतर मी तो अधोरेखितच करणार होते. पण रांगेत शेवटी "अत्युत्तम" असते म्हणून मी ते शेवटच्या क्रमांकावर टाकले. :-))शांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-83591568087149468302010-09-11T09:34:55.238-07:002010-09-11T09:34:55.238-07:00खूप छान !! शेवटचा पॉईंट खूप इफेक्टिव वाटला!!!खूप छान !! शेवटचा पॉईंट खूप इफेक्टिव वाटला!!!Deepak Parulekarhttps://www.blogger.com/profile/08806439405756946940noreply@blogger.com